Saturday 20 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-12

भाग-१२

(मराठी) 

सत्य अनुभव 

 मुंबईत  मूळ रस्त्यात अगदी मधोमध एका व्यक्तीची प्रॉपर्टी होती. जुनेपण मोठे असे कौलारू छप्पराचे घर होते. एकत्रित कुटुंब पद्धतीत राहणारे मराठी कुटुंब होते. परंतु त्यांच्या घरी दरवर्षी नियमित एखादी व्यक्ती मृत्यू पडत असून घरी सुतक चालूच असे. माझ्याकडे प्रकरण आल्यावर नाथांचा आदेश घेऊन, मी त्यांच्या घरी त्या कुटुंबाला भेटायला गेलो.  

त्यांच्या दारात एक भला मोठा वृक्ष होता. जणू तो सर्व घटनांचा साक्षीदार होता. मी त्यावर हात ठेवून मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर ते झाड खूप हालयला लागले.  जोरात सोसाट्याचा वारा सुटला व ते झाड कण्यायला लागले. मला त्यांचे  विवळणे कळत होते. त्याला फारच वेदना होत होत्या. त्या झाडाने त्या कुटुंबाचा इतिहास पाहिला होता. तो  क्षण खरोखरीच भारावून टाकणारा होता. माझ्यासोबतचे सारेच आश्चर्यचकित झाले होते. कारण इतक्यावर्षात ते झाड कधीही कणून विवळलेले नव्हते. मी ठीक आहे, असे म्हणत त्या झाडावरचा  हात काढला  व त्या कुटुंबासोबत त्या घरात गेलो. 

घरात गेल्यावर मी त्यांच्यातील एकाला विचारले की, तुम्ही या घरचे मुस्लिम पद्धतीने वास्तु बंधन करून घेतले आहे का? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, नाही आम्ही खरंच तसे काही केले नाही! पण माझे संकेत हे खोटे नसणार हा माझा ठाम विश्वास होता. तुमच्यापैकी कुणी कोंबडीच्या अंड्यावर काजळ लावून कुठे ते ठेवले आहे का? हा माझा प्रश्न त्या कुटुंबीयांना होता त्यावर पुन्हा नाही असे उत्तर मिळाले.

सुरुवातीला हे सर्व जवळजवळ खोटे बोलतात हा माझा अनुभव मला सांगत होता. इतक्यात आतून काका बाहेर आले व मला विचारले, तुम्ही काय प्रश्न केलात त्यावर मी पुन्हा तोच प्रश्न केला.  त्यावर काका म्हणाले,  हो मी स्वतः वरील क्रिया एका बंगाली बाबांच्या सांगण्यावरून केली होती.

हे उत्तर मला अपेक्षित होते. फार वाईट झाले, ठीक आहे, नाथ त्यातून आपल्याला नक्की मार्ग देतील. मला एक वाटी तांदूळ व  थोडा कापूर द्या. मी घरातील व्यक्तींना सांगितले, आणि आमच्यात बसलेल्या त्या अज्ञात अदृश्य शक्तीने आमच्या सर्वांदेखत चुटक्या वाजवल्या. जणू ती मला आव्हान देत होती. हे दृश्य याची देही याची डोळा सर्वांनीच पाहिले, आणि प्रत्येकाची भंबेरी उडाली. घरातील स्त्रिया कावऱ्याबावऱ्या झाल्या. त्यांना दिलासा देत मी वरील साहित्य मागविले त्याप्रमाणे त्यांनी ते मला आणून दिले.  ते मी त्या घरातील मेजवर ठेवले. त्या वाटीतील तांदळावर कापूर टाकला व पेटवला त्यावर माझ्या जवळ असलेली नाथांची सिद्ध विभूती टाकून मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि... 

https://www.pexels.com/photo/photo-of-wooden-house-in-forest-3363341/


त्या वाड्यातल्या स्वयंपाक घरातून सर्व भांडी धडाधड खाली आपटू लागली. माझ्या मंत्राचा प्रभाव त्या शक्तीवर होत होता. ती शक्ति अस्वस्थ झाली होती. खरं तर त्या शक्तीचा यात दोष नव्हता, कारण त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने त्यांची घरी येऊन त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. चुकीच्या उताऱ्यामुळे हा जीवघेणा प्रकार घडला होता. आणि त्यामुळेच त्या घरातील एक व्यक्ती एका वर्षाला बळीच्या रुपात ती शक्ती हक्काने घेऊ लागली. कारण त्या शक्तीचे आमंत्रण केले होते.  परंतु त्यांच्या भोगाचा विचार केला नव्हता.  परंतु नकळतपणे घडलेल्या चुकीची दुरुस्ती करण्याची वेळ आली होती. नाथांच्यापुढे साऱ्या शक्तीनाच नमन करावे लागले आहे. तेव्हा या शक्तीचा बचाव शक्य नव्हता.

मी तुम्हाला तीन दिवसांची मुदत देतो, या दरम्यान तुम्ही नाथ याग करुन वास्तू बंधन करून घ्या. असे मी त्या घरच्या मंडळींना सांगितले मी त्यांना एक नारळ अभीमंत्रून दिला व घराच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यास सांगितले. याची मुदत केवळ तीन दिवस आहे. त्या दरम्यान आपण योग्य तो निर्णय घ्यावा.  असे सांगून मी माझ्या शिष्यतुल्य व्यक्तींबरोबर त्या वास्तूतून बाहेर निघालो.

दुसऱ्या दिवशी मध्यस्थांच्या मला फोन आला,  महाराज कालचा प्रकारातील नवनाथ यागाचे व वास्तू बंधनाचा खर्च किती येणार. त्यावर मी त्याला त्या वेळेचा खर्च सांगितला. थोड्यावेळाने त्या यजमानांचा फोन आला किती खर्च येणार मी तीच रक्कम सांगितली. त्यावर आम्हाला मध्यस्थीने आपल्या रकमेच्या तीन पट सांगितले आहे.  मला हे सर्व अपेक्षित होते. त्यापुढे तीन दिवस होऊन गेले परंतु कोणाचाही फोन आला नाही. सर्व मुसळ केरात आता काही खरं नाही मी आपल्या मनाशी बोलत होतो.

पंधरा दिवसानंतर तो मध्यस्थ माझ्याकडे आला सर्वप्रथम मी त्याला झालेल्या प्रकाराबद्दल फैलावर घेतले व अशी दलाली माझ्याकडे चालणार नाही असे खडसावून सांगितले. माफी मागत या मध्यस्थाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. महाराज आपण ज्यांच्या कडे गेला होता, त्यांच्याकडे एकाचा मृत्यू झाला आहे . तुम्ही दिलेल्या मुदतीनंतर त्यांच्या दरवाज्यात एक काळी कभिन्न मांजर आली व तिने विचित्र आवाज करताच आपण दिलेला नारळ वरून खाली पडला व त्याचे दोन तुकडे झाले. पुढील तीन दिवसात त्यांच्या घरात मयत झाले. आता काय करावे?  हे त्यांना कळत नाही, आपण काही उपाय सुचवा!

या आधीच उपाय सुचविला होता. परंतु त्यांचे नशीब, जिथे माझ्या नाथावर विश्वास नाही तिथे मी काय करणार?
आज मीतिस  घरातील एक दोन पुरुष उरलेत, कारण त्यांनी ती वास्तू सोडली व बाजूच्या बिल्डींग मध्ये ते राहायला गेलेत. आता म्हणे कोणी बिल्डर ती पीडित वास्तू मोडून तिथे टोलेजंग इमारत उभी करण्याचे मनसुबे आखत आहे. पण त्यातही त्याला यश नाही. समजा अशी वास्तू उभी राहिली तर तिथे लाखो रुपये कर्ज काढून एवढा अवाढव्य खर्च करून ज्याने फ्लॅट घेतला. तर तो त्याला फलदायी ठरेल का ? कदाचित काहीही घडू शकते.

पैशाच्या व्यवहारात मनुष्य देवाची देखील बोली लावतो. एकूण कामाचे पॅकेज मागणारी लोक मी माझ्या कारकिर्दीत पहिली आहेत. पैसे मोठे कि माणूस मोठा हे ज्याने त्याने ठरवायचे असते. जान हैं तो जहाँन है. 

अध्याय-१२

( हिन्दी )

सत्य अनुभव 

 मुंबई में मूल सड़क के बीच में एक व्यक्ति की संपत्ति थी। कौलारू एक बड़ा फूस का घर था। एक संयुक्त परिवार प्रणाली में रहने वाले मराठी परिवार थे। लेकिन हर साल एक नियमित व्यक्ति अपने घर में मर जाता है और घर में शोक जारी रहता है। जब मामला मेरे पास आया, तो मैं नाथन के आदेश लेकर उसके घर पर परिवार से मिलने गया।

उनके दरवाजे पर एक बड़ा पेड़ था। यह ऐसा था जैसे उसने यह सब देखा हो, वह समय का साक्षीदार था। जब मैंने उस पर हाथ रखा और जप शुरू किया, तो पेड़ हिलने लगा। हवा का एक तेज झोंका आया और वे पेड़ रोने लगा। मैं उनके झुनझुने को महसूस कर सकता था। वह बहुत दर्द में था। पेड़ ने उस परिवार का इतिहास देखा था। वह क्षण वास्तव में भारी था। मेरे साथ हर कोई आश्चर्यचकित था। क्योंकि उन सभी वर्षों में, पेड़ कभी नहीं रोया था। यह कहते हुए कि मैं ठीक था, मैं अपना हाथ पेड़ से निकालकर परिवार के साथ घर में चला गया।

जब मैं घर गया, तो मैंने उनमें से एक से पूछा, "क्या तुमने इस घर में मुस्लिम विद्या का प्रयोग किया है?" जिस पर उस व्यक्ति ने उत्तर दिया, "नहीं, हमने वास्तव में ऐसा नहीं किया है!" लेकिन मुझे यकीन था कि मेरा संकेत गलत नहीं होगा। क्या आप में से किसी ने चिकन अंडे पर कालिख लगाई है और उसे कहीं रखा है? यह परिवार के लिए मेरा सवाल था और जवाब नहीं था।

शुरू में मेरा अनुभव मुझे बता रहा था कि यह सब लगभग झूठ है। अंकल अंदर से बाहर आए और मुझसे पूछा, मैंने फिर वही सवाल किया। चाचा ने कहा, "हाँ, मैंने उपरोक्त कार्रवाई खुद एक बंगाली तांत्रिक के कहने पर की थी।"

https://images.pexels.com/photos/235986/pexels-photo-235986.jpeg?cs=srgb&dl=abandoned-ancient-antique-architecture-235986.jpg&fm=jpg


यह जवाब वही था जिसकी मुझे उम्मीद थी। मैंने कहा की, बहुत बुरा किया, ठीक है, नाथ निश्चित रूप से आपको इससे बाहर निकलने का रास्ता देगा। मुझे एक कप चावल और थोड़ा सा कपूर दें। मैंने घर के लोगों को बताया, और हमारे भीतर बैठे अज्ञात अदृश्य बल ने हम सभी के सामने चुटकिया बजाते मजाक किया। यह ऐसा था जैसे वह मुझे चुनौती दे रही है। इस तरह का नजारा देखकर हर कोई अचंभित रह गया। घर की औरतें बावरी हो गईं। उन्हें तसल्ली देते हुए वह मेरे पास उपरोक्त सामान ले आए जैसा मैंने आदेश दिया था। मैंने उसे उस घर में मेजपर रख दिया। मैंने उस कटोरे में चावल पर कपूर रखा और उसे जलाया। मैंने अपने पास नाथ की सिद्ध विभूति फेंक कर मंत्रों का जाप शुरू किया और ...

सारे बर्तन उस महल में रसोई से नीचे गिरने लगे। मेरे मंत्र का उस शक्ति पर प्रभाव पड़ रहा था। वह शक्ति बेचैन होकर चिल्ला रही थी। वास्तव में, यह उसकी गलती नहीं थी, क्योंकि घर के आदमी ने उसे अपने घर आने के लिए आमंत्रित किया था। यह घातक प्रकार एक गलत प्रयोग के कारण हुआ था। और इसीलिए उस घर के एक-एक  व्यक्ति को हर साल में उस शक्तिने को पीड़ित के रूप में लेना शुरू कर दिया। क्योंकि वह शक्ति आमंत्रित थी। लेकिन उनकी पीड़ा को नहीं माना गया। लेकिन यह एक अनजाने में हुई गलती को सुधारने का समय था। मुझे अपनी पूरी ताकत के साथ नाथन के सामने झुकना होगा। तब इस शक्ति का बचाव करना संभव नहीं था।

मैं आपको तीन दिनों की अवधि देता हूं, जिसके दौरान आपको नाथ यज्ञ करना चाहिए और वास्तु बंधन करना चाहिए। यही मैंने घर की मण्डली को बताया। मैंने उन्हें एक नारियल अभिमंत्रित कर के दिया और उन्हें घर के प्रवेश द्वार पर रखने के लिए कहा। कार्यकाल केवल तीन दिन का है। इस बीच, आपको सही निर्णय लेना होगा। उसके साथ, मैं अपने शिष्यों के साथ इमारत से बाहर चला गया।

अगले दिन मुझे मध्यस्थ से फोन आया कि महाराज, कल के प्रकार नवनाथ याग और वास्तु बंधन की लागत कितनी होगी? उस पर मैंने उसे उस समय की लागत बताई। थोड़ी देर बाद मुझे उस पीड़ित से कॉल आया और मैंने उसे वही राशि बताई। उस पर मध्यस्थ ने हमें आपकी राशि का तीन गुना बताया है। मुझे इसकी पूरी उम्मीद थी। तीन दिन हो गए लेकिन किसी ने फोन नहीं किया। अब किसी को छुटकारा नहीं मिलेगा, मै मन ही मन बात कर रहा था।

पंद्रह दिन बाद, मध्यस्थ मेरे पास आया। उन्होंने गलत बर्ताव और असुविधा के लिए माफी मांगी। महाराज, आप जिन लोगों के पास गए उनमें से एक की मृत्यु हो गई। आपके द्वारा दी गई समय सीमा के बाद, एक काली बिल्ली उनके दरवाजे पर आई और जैसे ही उसने एक अजीब शोर किया, नारियल आपने उसे दे दिया बह अपने आप नीचे गिरा और उसके दो टुकड़े हो गए। अगले तीन दिनों में उनके घर पर उनकी मृत्यु हो गई। अब क्या करे वे इसे नहीं समझते हैं, आप कुछ समाधान सुझाते हैं!

मैंने पहले ही एक उपाय सुझाया था। लेकिन उनके भाग्य, मैं क्या करूँगा जहाँ  उन्हें मेरे नाथजी पर भरोसा नहीं है?
आज, केवल कुछ लोग ही घर में बचे हैं, क्योंकि वे इमारत को छोड़ कर एक साइड बिल्डिंग में चले गए हैं। अब यह कहा जाता है कि एक बिल्डर संक्रमित इमारत को गिराने और वहां एक टोल भवन बनाने की योजना बना रहा है। लेकिन उसे इसमें कोई सफलता नहीं मिली। मान लीजिए कि ऐसी कोई इमारत खड़ी की गई है, तो लाखों रुपये का कर्ज लेकर और इतनी बड़ी रकम खर्च करके, जिसने एक फ्लैट खरीदा है। तो क्या यह उसके लिए फलदायी होगा?  शायद कुछ भी हो सकता है।

पैसे से निपटने में, मनुष्य भगवान का भी सौदा करता है। मैंने इकट्ठा पैकेज के लिए पूछने वाले भी अपने करियर देखे है। धन बड़ा के व्यक्ति, यह हर किसीने तय करना चाहता है। जान है तो जहान है।

Episode-12

(English)

True Experience


⚉  A person owned property in the middle of the original road in Mumbai. Kaula was a large thatched house. Marathi families were living in a joint family system. But every year, a regular person dies in his home, and mourning continues in the house. When the matter came to me, I took Nathan's orders and went to meet the family at his residence.


There was a big tree on their door. It was as if he had seen it all; he was a witness to time. When I laid my hands on him and started chanting, the tree started moving. A strong gust of wind came, and they started crying. I could feel their tingling. He was in a lot of pain. The tree saw the history of that family. That moment was weighty. Everyone was surprised by me. Because in all those years, the tree never wept. Saying that I was fine, I removed my hand from the tree and went into the house with the family.


When I got home, I asked one of them, "Have you used Muslim lore in this house?" To which the person replied, "No, we haven't done that!" But I was sure that my signal would not be wrong. Have any of you smeared chicken eggs and placed them somewhere? This was my question for the family, and the answer was no.


Initially, my experience was telling me that all this is almost a lie. Uncle came in and asked me, and I asked the same question again. The uncle said, "Yes, I did the above action at the behest of a Bengali tantric myself."


This answer was what I expected. I said, done very bad, well, Nath will give you a way out of it. Please give me a cup of rice and a little camphor. I told the housemates, and the unknown, invisible force sitting within us joked in front of all of us. It was like she is challenging me. Everyone was surprised to see such a view. The women of the house became tired. While comforting them, he brought the above items to me as I had ordered. I put him on the table in that house. I put camphor over rice in that bowl and lit it. I started chanting mantras by throwing Nath's proven Vibhuti with me and ...


All the dishes started falling from the kitchen in that palace. My mantra was affecting that power. She was screaming restlessly. It was not his fault, as the man of the house invited him to come to his house. An incorrect experiment caused this fatal type. And that's why every person in that house started taking that power as a victim every year. Because that power was inviting, but his suffering was not accepted. But it was time to rectify an unintentional mistake. I have to bow down to Nathan with all my strength. It was not possible to defend this power then.


I give you three days, during which you should perform Nath Yagna and perform Vastu Bandhan. This is what I told the congregation of the house. I invited them a coconut and asked them to keep it at the entrance of the house. The tenure is only for three days. In the meantime, you have to make the right decision. With that, I walked out of the building with my disciples.


The next day I got a call from the mediator that Maharaj, how much will the cost of Navnath Yag and Vastu Bandhan be like yesterday? At that, I told him the value of that time. After a while, I got a call from that victim, and I told him the same amount. At that, the moderator has shown us three times your amount. I fully expected this. It's been three days, but no one has called. Now nobody will get rid; I was talking in my mind.


Photo by ArtHouse Studio from Pexels

Fifteen days later, the moderator came to me. He apologized for the mistreatment and inconvenience. Maharaj, one of the people you went to die. After the deadline you gave, a black cat came to their door, and as soon as he made a strange noise, the coconut you gave him fell automatically and broke into two pieces. He died at his home in the next three days. Now they don't understand what to do; you suggest some solutions!


I had already suggested a solution. But his fate, what will I do where he does not trust my Nathji?

Today, only a few people are left in the house, as they have left the building and moved to a side building. It is now said that a builder is planning to demolish the infected building and build a tall building there. But he did not get any success in it. Suppose that such a building has been erected, then by taking a loan of lakhs of rupees and spending such a vast amount, who has bought a flat. So will it be fruitful for him? Maybe anything can happen.


In dealing with money, the man also deals with God. I have also seen their careers asking for assembled packages. Everybody wants to decide that the person of wealth is big. If you have life, you have the world.


No comments:

Post a Comment