Saturday 27 June 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-18

सत्य अनुभव - भाग-१८ (मराठी-हिंदी-English ) 


"गरज सरो वैद्य मरो!''

एके दिवशी मुंबईहून निकीचा मला फोन आला. गुरुजी माझ्याबरोबर सावंत नावाचे गृहस्थ आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात. जर भेट झाली नाही तर त्यांना आत्महत्या करावी लागेल. त्यांच्या कळकळीची विनंती वरून मी त्यांना भेटण्याचे ठरले.

माझ्याकडे त्यावेळी संदेश यांचे पितृ देवतेचे हवन सुरू होते व निकी व सावंत हे दोघे माझ्या घरी आले. संदेशने माझ्या सांगण्यावरून सावंतांना पितृदोषाचा मान दिला. काही राजकीय पुढारी व स्थानिक गुंड सावंत यांच्या पाठीमागे त्यांचा जीव घेण्यासाठी लागले होते. आपला व्यवसाय व घर या दोन्ही ठिकाणी ते राहू शकत नव्हते. घरात अडचणी भांडणे व अस्वस्थता यामुळे बेजार झालेले सावंत माझ्यापुढे याचना करीत होते. पुढे आदेशा अंती असे निदर्शनास आले की, त्यांना कुलदेवीची नड होती व त्यांच्या पत्नीसाठी उठवणी - भागवणी केली होती. पर्यायाने त्यांच्या मुलीला झाले होते हा सर्व प्रयोग त्यांच्यावर केला होता.

त्यांच्या घरी कुलदेवीचे हवन केले गेले. परंतु त्यांची मुलगी त्या हवनाला उपस्थित राहू शकली नाही. सावंतावर असलेली काळीजादु, दुश्मन व घरगुती समस्या या त्रिसूत्री चे निरसन करायचे होते.  साधना, जप, देवदर्शन हवन ह्याने त्यांना  मार्ग  मिळत चालला होता. परंतु उठवणी भागवणीची क्रिया सरण्यासाठी तितकीच साधनेची गरज होती. 

माझ्याकडे वास्तव्याला असलेल्या सावंतच्या मुलीने ध्यान धारणेच्या सातत्याने आपल्या साधनेत चांगलीच मजल मारीत होती. तिची साधना एक चांगला अविष्कार घडवीत होती. परंतु तिचे एका मुलावर असणारे प्रेम तिच्या घरच्यांना मान्य नव्हते.  याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता.
 
मधू सारखी नापास होत होती. परंतु नाथांच्या कृपेने तिला असणाऱ्या उठवणी भागवणीच्या त्रासाचे निरसन शेवटच्या टप्प्यात होते. बीकॉमची परीक्षा दिली होती व सावंताचे सर्व शत्रू नेस्तनाबूत झाले होते. आणि अनाकलनीय कारणास्तव सावंतानी आपल्या मुलीचे तात्काळ लग्न लावणार असे सांगून माझ्याकडून ते तिला घेऊन गेले. पुढे त्यांनी स्वतःहून आपल्या संपर्क तोडला. पुढे ते कोणत्या अडचणीत सापडले किंवा नाही ते शेवटपर्यंत कळले नाही. परंतु नाथांनी केलेल्या कृपादृष्टीचा विसर त्यांच्या कुटुंबियांना पडला. त्यावेळी त्यांच्या इतर कुटुंबीयांची बरीच कामे  मी पूर्ण पार पाडली होती. शेवटी काय गरज सरो वैद्य मरो.

सौ निमा राहणार मुंबई, हीचे पहिले लग्न अयशस्वी झाले होते. दुसर्‍या लग्नानंतर तिला आपल्या सासरी सासू-नणंदेचा खूप अतोनात त्रास होत होता. नवरा ही व्यवस्थित वागत नव्हता. एकदा तिचे दोन महिन्याच्या मुलाचे गर्भपात झाले होते . माझ्याकडे सौ नीमा व तिचे आई-वडील भेटायला  आले. 

आदेशा अंती असे कळले की नीमा व तिच्या नवऱ्या मध्ये वितुष्ट व्हावे, यासाठी घरच्यांनी अघोर क्रिया केल्या होत्या . त्या दूर करण्यासाठी व नवरा सासू  हे आपल्याला कायमस्वरूपी वशीभूत गुलाम होण्यासाठी निमानी माझ्याकडे वारंवार विनवणी केली. स्वतः डबल ग्रॅज्युएट असल्याने, ती फार फारच हुशार होती. विद्वेषण क्रीया मोडण्यासाठी मी हवन करण्याचे ठरविले व वशीकरणासाठी निमाला एक गुप्त साधना करायला सांगितली.

ती मनापासून रोज गुरु समक्ष साधना व्हावी यासाठी तिने माझ्या प्रवासासाठी गाडीचा खर्च केला. या साधनेसाठी तिने परिश्रम घेतले. नव्वद दिवसातच तिच्या मनाप्रमाणे घडायला लागले. स्वतंत्र राहण्याचा तिचा मानस होता, तो पूर्ण झाला.  तिची सासू तर तोंडाला खीळ बसल्या सारखी गप्प झाली होती. नणंद  कुणीतरी दम द्यावा तशी घाबरली होती. नवरा  तिचा पूर्णपणे गुलाम झाला होता. हा सर्व प्रताप पाहून नीमा चे आई-वडील थक्क झाले. ते माझ्या पाया पडू लागले. तुम्ही माझ्या मुलीचे आयुष्य वाचवले. तुमचे आभार आम्ही कसे मानावेत हेच कळत नाही. त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहत मी म्हटले, माझे नाही श्री गोरक्षनाथ यांचे आभार माना व त्यांना शरण जा. कालांतराने त्यांचाही संपर्क कमी झाला. शेवटी काय गरज सरो वैद्य मरो.

Photo by Ismael Sanchez from Pexels


सत्य अनुभव - भाग-१८ (मराठी-हिंदी-English ) 


"मतलबी-कृतंघ्न!"

एक दिन मुझे मुंबई से निक्की का फोन आया। गुरुजी मेरे साथ सावंत नाम के एक सज्जन हैं, वे आपसे मिलना चाहते हैं। अगर बैठक नहीं हुई, तो उन्हें आत्महत्या करनी पड़ेगी। उनके आग्रह पर, मैंने उनसे मिलने का फैसला किया।

मेरे पास उस समय संदेश के पितृदेवता का हवन था और निक्की और सावंत दोनों मेरे घर आए थे। संदेश ने सावंत को पितृशांती के लिए पितृदान दिया। कुछ राजनीतिक नेता और स्थानीय गुंडे सावंत को मारने की कोशिश कर रहे थे। वह अपने व्यवसाय और घर दोनों में नहीं रह सकता था। घर में झगड़ा और अशांति के साथ, सावंत मुझसे भीख माँग रहा था। बाद में, आदेश के अंत में, यह बताया गया कि उसके पास कुलदेवी का दोष था और वह अपनी पत्नी -बेटी के पर किए जाने वाले कापालिक प्रयोग से परेशांन था।

कुलदेवी का उनके घर पर यज्ञ संस्कार किया गया। लेकिन उनकी बेटी संस्कार में शामिल नहीं हो सकी। मै सावंत पर काले जादू, दुश्मनों और घरेलू समस्याओं का हल निकालना चाहता था। साधना, जप, देवदर्शन हवन उनके रास्ते हो रहे थे। लेकिन इस मैली विद्या को अंजाम देने के लिए तपस्या की आवश्यकता थी।

सावंत की बेटी, जो मेरे साथ रहकर, लगातार ध्यान कर रही थी और अच्छा प्रगती कर रही थी। उसकी साधना एक महान खोज थी। लेकिन उसके मनचाहे प्रेमी को उसके परिवार ने स्वीकार नहीं किया। इससे उनकी शिक्षा हीन हो रही थी।
 
उनकी बेटी मधु पढाई में विफल हो रही थी। लेकिन नाथन की कृपा से, उसको लगे दोष का निवारण अंतिम चरण में था। बीकॉम की पढाई पूरी हुई और सावंत के सभी दुश्मनों का सफाया कर दिया गया। और किसी अज्ञात कारण से, सावंतने अपनी बेटी कि तुरंत जबरदस्ती शादी कर दी। बाद में उसने खुद से संपर्क तोड़ लिया। यह इस समय अज्ञात है कि वह सत्संग छोड़ने के बाद क्या करेंगे। लेकिन नाथन की दयालुता को उनके परिवार ने भुला दिया। उस समय, मैंने उनके दूसरे परिवार के लिए बहुत काम किया था। मतलबी-कृतंघ्न

श्रीमती नीमा मुंबई में रह रही होंगी, उनकी पहली शादी असफल हो गई थी। अपनी दूसरी शादी के बाद, वह अपने ससुराल वालों से बहुत परेशान थी। पति ठीक से बर्ताव नहीं कर रहा था। एक बार उसके दो महीने के बच्चे का गर्भपात हो गया। श्रीमती नीमा और उनके माता-पिता मुझसे मिलने आए।

आदेश के अंत में, यह पता चला कि नीमा और उसके पति को परिवार द्वारा परेशान किया गया था। निमा ने बार-बार मुझसे दोष हटाने और अपने पति की सास को स्थायी अधीन करने की गुहार लगाई। खुद एक डबल ग्रेजुएट होने के नाते, वह बहुत, बहुत होशियार थी। मैंने घृणा के कार्य को तोड़ने के लिए हवन करने का फैसला किया और नीमा को मंत्रमुग्ध करने के लिए एक गुप्त साधना करने को कहा।

उसने मेरी यात्रा का भुगतान किया ताकि वह हर दिन गुरु के सामने साधना कर सके। उसने इस विद्या ग्रहण के लिए कड़ी मेहनत की। नब्बे दिनों के भीतर, चीजें अपने रास्ते जाने लगीं। स्वतंत्र होने की उसकी मंशा पूरी हो गई थी। उसकी सास अवाक थी। पति की बहन डर के मरे सांस नहीं ले रही थी। उनके पति पूरी तरह से गुलाम थे। यह सब महिमा देखकर नीमा के माता-पिता हैरान रह गए। वे मेरे पैरों पर गिरने लगे। आपने मेरी बेटी का संसार बचाया। हम आपको खूब धन्यवाद देना चाहते है। उसकी पानी की आँखों में देखते हुए, मैंने कहा, श्री गोरक्षनाथ को धन्यवाद दीजिये, मुझे नहीं, और उसके प्रति समर्पण। समय में, उन्होंने संपर्क खो दिया। मतलबी-कृतंघ्न

For hundreds of years, sage has been considered a sacred, cleansing, purifying, and protective plant Sage Smudging is a ritual where the leaves of the Sage plant are burned, and the smoke is directed into and onto areas that are in need of clearing and protection. The idea is that as the leaves are burned, and you speak express your gratitude for its assistance, the spirit of the sage plant releases it's the energy of protection and clearing into space or onto the object that needs clearing As the smoke moves through the room or over a surface, the smoke attaches itself to any heavy, negative energy that is within the space, object, or being. As the smoke clears, the spirit of Sage carries with it the negative energy that was once attached, back up to the Spiritual Light A few safety tips- Have a heatproof bowl to put the sage in some sage leaves. Be safe and keep the air as still as possible when you smudge. No fans, or open doors and windows. Any gust of wind could further ignite the sage and blow sparks and ashes out of the bowl. Light the sage at the very tips of the leaves using a matchstick. Once it is lit, and the flame is blown out, it will smoke. The movement and release of the energy comes with the smoke and not the orange flames Indian Sage is more aromatic than others

44% OFF OFFER

Expedia White Sage Bundle Spiritual Smudging Removes Negativity 25 to 30Gms Total 4 pcs - Spiritual solution



Real Experience - Episode-18 (मराठी-हिंदी-English ) 


''Selfish''

One day I got a call from Nikki from Mumbai. Guruji is with me, a gentleman named Sawant, he wants to meet you. If the meeting did not take place, they would have to commit suicide. At his insistence, I decided to meet him.

I had a havan of Sandesh's patriotism at that time, and both Nikki and Sawant came to my house. The message gave Sawant fatherhood for Pitrishanti. Some political leaders and local goons were trying to kill Sawant. He could not live both in his business and at home. With quarrels and unrest in the house, Sawant was begging me. Later, at the end of the order, it was reported that he had Kuldevi's fault and was shocked at the papal experiment on his wife, - Daughter.

Kuldevi was sacrificed at her home. But his daughter could not attend the ceremony. I wanted to solve black magic, enemies, and domestic problems on Sawant. Sadhana, chanting, dev darshan havan were happening on their way. But austerity was required to carry out this dirty culture.

Sawant's daughter, who was with me, was continually meditating and doing well. His practice was a great discovery. But her family did not accept her favorite lover. His education was getting inferior to this.
 
His daughter Madhu was failing in studies. But by the grace of Nathan, the fault he faced was in the final stages. B.Com's studies were completed, and all of Sawant's enemies were eliminated. And for some unknown reason, Sawant forcibly married his daughter. He later lost contact with himself. It is unknown at this time what he will do after leaving the Satsang. But Nathan's kindness was forgotten by his family. At that time, I worked a lot for his other family. ''Selfish''

Mrs. Neema must have been living in Mumbai; her first marriage had failed. After her second marriage, she was distracted by her in-laws. The husband was not behaving correctly. Once, her two-month-old baby was miscarried. Mrs. Neema and her parents came to see me.

At the end of the order, it is revealed that the family harassed Neema and her husband. Nima repeatedly pleaded with me to remove the blame and to subdue her husband's mother-in-law. Being a double graduate herself, she was very, very smart. I decided to perform a havan to break the act of hatred and asked Neema to do a deep meditation to enchant him.

He paid my visit so that he could practice in front of the Guru every day. He worked hard for this learning. Within ninety days, things started going their way. Her intention to be independent was fulfilled. His mother-in-law was speechless. The husband's sister was not breathing in fear. Her husband was a complete slave. Neema's parents were surprised to see all this glory. They started falling at my feet. You saved my daughter's world. We want to thank you very much. Looking into his watery eyes, I said, thank Mr. Gorakshnath, not me, and surrender to him. In time, he lost contact. ''Selfish''


No comments:

Post a Comment